Posts

Showing posts from July, 2020

भारतातून नामशेष झालेल्या बौद्ध धर्माचे पुरातत्त्वीय पुरावे मिळतात, मग लाखोवर्षांपासून भरभराटीस राहिलेल्या वैदिक धर्माचे पुरातत्वीय पुरावे का मिळत नाहीत?

Image
भारतातून नामशेष झालेल्या बौद्ध धर्माचे पुरातत्त्वीय पुरावे मिळतात, मग लाखोवर्षांपासून भरभराटीस राहिलेल्या वैदिक धर्माचे पुरातत्वीय पुरावे का मिळत नाहीत? भारतातून नामशेष झालेल्या बौद्ध धर्माचे पुरातत्त्वीय पुरावे मिळतात, मग लाखोवर्षांपासून भरभराटीस राहिलेल्या वैदिक धर्माचे पुरातत्वीय पुरावे का मिळत नाहीत? भारतात बौद्ध, जैन, वैदिक सारख्या कोणताही धर्म नामशेष झालेला नाही. फक्त त्या धर्मांचे पिढी न पिढी स्थलांतर होत गेले आहे. अर्वाचीन काळी भारतात राज्य होते, ते आज ही आहेत पण फक्त अर्वाचीन काळापासून प्राचीन काळापर्यंत, प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत, मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राजसत्ता बदलत गेले, राजा बदलत गेले, राज्य एकमेकांमध्ये विलीन झाले पुन्हा मुक्त झाले पुन्हा विलीन होत ही प्रक्रिया राजांच्या शासन पद्धती प्रमाणे बदलत गेल्या. त्यामुळे एका हातातून दुसऱ्या हातात, दुसऱ्या हातातून तिसऱ्या हातात या प्रमाणे धर्मांची धुरा देखील परंपरेने चालत आली. एक विशेष म्हणजे कोणताही धर्म पुरातत्त्व साहित्यांनी मोजता येत नाही, कारण धर्म मनुष्यांसाठी असतो, वस्तूं आणि वास्तू साठी नाहीत. म्

बौध्द धर्म स्थिर का झाला नाही?

Image
बुद्ध धर्माविषयी मला एक कमतरत जाणवते.सर्वप्रथम मी हे नमूद करू इच्छितो की भगवान गौतम बुध्द यांनी कधीही ह्या धर्माची सुरुवात केली नाही.बुद्ध धर्मामध्ये अहिंसा ला जास्त महत्त्व दिले.परंतु शांती साठी युद्ध महत्वाचे आहे हे सांगितलेच नाही.पुढे मुघलांनी बुद्ध धर्मियाचे काय हाल केले हे सर्वांना माहीत आहे.अफगाणिस्तान जो एके काळी बुद्ध बहुसंख्य होता तिथे आज एकही बुद्ध सापडणार नाही.इतकेच काय तर तालिबान आतंकवाद्यांनी बामीयान येथील भव्य अश्या बुद्ध मूर्तीला असंख्य बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केली.पुष्यमित्र शुंग यांनी सुद्धा बुद्धांस्थना मारले कारण.हे अज्ञानी बुद्धिस्त लोकांनी सर्वप्रथम मुघलांना.खैबर च्या मार्गातील मार्ग मोकळा केला.अतीचांगुलापणा हा किती घातक असू शकतो हे आपण बुद्ध धर्मियकडून शिकू शकतो. खर पाहता भारतामध्ये सुद्धा इस्लामी अक्रंतांनी धर्मपरिवर्तन मंदिरे तोडणे.नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठे जाळली.ह्या लोकांचा ज्ञानाशी काहीही संबंध नव्हता.त्यांना फक्त इस्लाम जगात रुजू करायचा होता.पण त्यांचा तो प्लॅन सपशेल फेल झाला.स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भरपूर इतिहास हा चुकीचा लिहला गेला. दाऊद पेड फिल्म इ