Posts

Showing posts from August, 2020

भारत उत्तरेकडे कसा सरकतो?

भारत उत्तरेकडे कसा सरकतो? Maharashtra Times  |  Updated: 24 May 2015, 02:03:00 AM गेल्या महिन्याभरात नेपाळमध्ये आलेले दोन्ही भूकंप हे भूगर्भातील भारतीय प्रतलाच्या हालचालीमुळेच आलेले आहेत. यावर सर्वच शास्त्रज्ञांचे एकमत आहे. भारतीय प्रतल हा युरेशीयन प्रतलाच्या खाली सरकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ही हालचाल होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु प्रतलाच्या हालचाली ही प्रक्रिया काही आजची किंवा काही वर्षांपूर्वीची नाही.         ललित पतकी  गेल्या महिन्याभरात नेपाळमध्ये आलेले दोन्ही भूकंप हे भूगर्भातील भारतीय प्रतलाच्या हालचालीमुळेच आलेले आहेत. यावर सर्वच शास्त्रज्ञांचे एकमत आहे. भारतीय प्रतल हा युरेशीयन प्रतलाच्या खाली सरकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ही हालचाल होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु प्रतलाच्या हालचाली ही प्रक्रिया काही आजची किंवा काही वर्षांपूर्वीची नाही. ही प्रक्रिया लाखो वर्षांपासून सुरू आहे. या प्रक्रियेमुळेच भारत दरवर्षी ५ सेंटीमीटरने उत्तरेकडे सरकतो आहे. ही प्रक्रिया नेमकी कधी आणि कशी सुरू झाली असावी हे भू-गर्भ शास्त्रातील मोठे गूढ मानले जाते. ‘मॅसॅच्युस

♨️02-ईरानी एवं यूनानी आक्रमण | क्यों और कैसे | परिणाम और प्रभाव

ईरानी एवं यूनानी आक्रमण | क्यों और कैसे | परिणाम और प्रभाव पश्चिमोत्तर भारत में ईरानी आक्रमण के समय भारत में विकेन्द्रीकरण एवं राजनीतिक अस्थिरता व्याप्त थी। राज्यों में परस्पर वैमनस्य एवं संघर्ष चल रहा था। जिस समय भारत में मगध के सम्राट अपने साम्राज्य के विस्तार में रत थे, उसी समय ईरान के ईखमनी शासक भी अपना राज्य विस्तार कर रहे थे। ईरान के शासकों ने पश्चिमी सीमा पर व्याप्त फूट का लाभ उठाया एवं भारत पर आक्रमण कर दिया। ईरानी आक्रमण के बारे में हमें हीरोडोटस, स्ट्राबो तथा एरियन से सूचना प्राप्त होती है। इनके अलावा इखमानी शासकों के लेखों से भी सूचनायें प्राप्त होती हैं। भारत पर आक्रमण ईरानी शासक दारयवहु प्रथम (डेरियस प्रथम) 516 ई० पू० में उत्तर पश्चिम भारत में घुस आया एवं उसने पंजाब, सिन्धु नदी के पश्चिमी क्षेत्र और सिन्ध को जीतकर अपने राज्य में मिला लिया। इस क्षेत्र को उसने फारस का 20वाँ प्रान्त या क्षत्रपी बनाया। फारस साम्राज्य में कुल 28 क्षत्रपी थे। इस क्षेत्र से 360 टैलण्ट सोना भेंट में मिलता था जो फारस के सभी एशियायी प्रांतों से मिलने वाले कुल राजस्व का एक तिहाई था। ईरानी शासकों ने भ

♨️01-महाजनपद काल के बारे में बारीकी से सबकुछ जानें !!

महाजनपद काल के बारे में बारीकी से सबकुछ जानें !! ई० पू० छठी शताब्दी में भारतीय राजनीति में एक नया परिवर्तन दृष्टिगत होता है। वह है-अनेक शक्तिशाली राज्यों का विकास। अधिशेष उत्पादन, नियमित कर व्यवस्था ने राज्य संस्था को मजबूत बनाने में योगदान दिया। सामरिक रूप से शक्तिशाली तत्वों को इस अधिशेष एवं लौह तकनीक पर आधारित उच्च श्रेणी के हथियारों से जन से जनपद एवं साम्राज्य बनने में काफी योगदान मिला।  सोलह  महाजनपद  – बुद्ध के समय में हमें सोलह महाजनपदों की सूची प्राप्त होती है।  महाजनपद – राजधानी | Mahajanpad Aur Rajdahani 1. अंग  चम्पा 2. गांधार  तक्षशिला 3. कंबोज  हाटक 4. अस्सक या अश्मक  पोतन या पोटली 5. वत्स  कौशाम्बी 6. अवंती  उज्जैयिनी, महिष्मती 7.शूरसेन  मथुरा 8. चेदि  मती 9. मल्ल  कुशीनारा, पावा 10. कुरु  इन्द्रप्रस्थ 11. पांचाल  कांपिल्य 12. मत्स्य  विराट नगर 13. वग्जि  विदेह एवं मिथिला 14. काशी  वाराणसी 15. कोशल  श्रावस्ती/अयोध्या 16. मगध  गिरिव्रज (राजगृह) अधिकतर राज्य विन्ध्य के उत्तर में, उत्तरी और पूर्वी भारत में, उत्तर पश्चिमी सीमा से बिहार तक फैले हुए थे। (1) अंग–यह सबसे पूर्व मे

राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!

संजय सोनवणी (Sanjay Sonawani) Showing posts with label  दादोजी कोंडदेव .  Show all posts Wednesday, May 6, 2015 राजा शिवछत्रपती आणि आक्षेप! बाबासाहेब पुरंदरे यांच्या " राजा शिवछत्रपती " या पुस्तकातील काही विधानांबद्दल सध्या वादळ सुरु आहे. तसे हे वादळ आजचे नाही. गेली काही वर्ष ते अधुन मधुन डोके काढत सुरु आहे. पुरंदरेंना राज्य शासनाने "महाराष्ट्र भुषण" हा पुरस्कार दिल्याने हे वादळ आता तांडवात बदलण्याची शक्यता आहे. हा पुरस्कार शिवद्रोह्याला दिला जातो आहे असा प्रमुख आक्षेप असुन त्यासाठी त्यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह मानली जाणारी विधाने/पुस्तकातील मजकुराची पाने सोशल मिडियातुन वावटळीसारखी सर्वत्र पसरवली जात आहेत. यांचा प्रतिवाद करण्यासाठी पुरंदरेंचे समर्थकही सज्ज असतातच. पण आरोपक आणि प्रतिवाद्क यांतील एकंदरीत जो उग्र आवेश आहे तो अशा वादांना कधीही पुर्णविराम देवु शकणार नाही हे उघड आहे. मी हे पुस्तक आजवर वाचले नव्हते. मला प्रासादिक/पाल्हाळीक/प्रवचनी/प्रचारकी/नाटकी पुस्तके वाचायला आवडत नाहीत. अकरावी-बारावीत असतांना पाबळच्या वाचनालयात कधीतरी हे पुस्तक हाती आले होते. पण चाळु